Video by Shreeram Kunte:  क्या India China के बिना जी नही पायेगा?

एमपीसी न्यूज – गलवान प्रकरणात चीनशी आपला वाद सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे अशा परिस्थितीतही २०२० मध्ये चीन आपला सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता, असं का होतंय ? चीनवर आपण इतके अवलंबून का आहोत? मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांचं काय झालं? अगदी थोडक्यात जाणून घ्या  श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.