New Delhi News : केंद्र सरकार म्हणते लाॅकडाऊनमध्ये मरण पावलेल्या स्थलांतरितांची आकडेवारी उपलब्ध नाही
काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा यावरून मोदी सरकारवर निशाणा
दरम्यान, यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकार नहीं जानती कि लॉकडाउन में कितने प्रवासी मज़दूर मरे और कितनी नौकरियाँ गयीं।
तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई?
हाँ मगर दुख है सरकार पे असर ना हुई,
उनका मरना देखा ज़माने ने,
एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई।— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 15, 2020