T20 WC : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय, असा आहे भारतीय संघ
एमपीसी न्यूज – कट्टर विरोधक भारत आणि पाकिस्तान T20 विश्वचषक स्पर्धेतील आपला सामना खेळत आहेत. आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असून सर्वजण या सामन्यासाठी उत्सुक आहेत.
#T20WorldCup: Pakistan win the toss and opt to bowl first against India at Dubai International Cricket Stadium.
India has a 5-0 unbeaten record against Pakistan in the T20 World Cup clashes.#INDvPAK #ICCT20WorldCup2021 pic.twitter.com/L4mhPgS9YA
— ANI (@ANI) October 24, 2021
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी