Nigdi : शाश्वत आनंदाची अनुभूती घेणे हेच जीवनाचे लक्ष्य – माता अमृतानंदमयी
एमपीसी न्यूज- आपण जेव्हा जीवनात एखादे कार्यक्षेत्र निवडतो, तेव्हा त्या क्षेत्रात शक्य होईल तेवढे अधिकाधिक प्राविण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या क्षेत्रात चिकटून राहून जीवनात यशस्वी झाले पाहिजे. कोट्यधीश बनणे हे जीवनाचे…