Akurdi News : अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते : अजित अभ्यंकर
एमपीसी न्यूज - अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते. श्रमिकांच्या पोटात भुकेची आग आहे, ते हतबल आहेत, त्यांना आज अन्नाची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार नेेते, कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केले.कष्टकरी संघर्ष महासंघ आणि फेरीवाला…