Pimpri: पाणीकपात का ? अजितदादांचा आयुक्तांना सवाल
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला आहे? पाणीकपात कशासाठी केली ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांना विचारला. तसेच पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय…