Chinchwad : राष्ट्रनिर्मितीचा पाया मातंगऋषी संमेलनात रोवला गेला – गिरीश प्रभुणे
एमपीसी न्यूज - एक काळ असा होता त्या काळी आपला देश (Chinchwad) जगाला अन्न, आयुर्वेद औषधाचा पुरवठा करीत होता. समाजातील वाईट चालीरिती दूर सारून समाजातील चांगले ते स्वीकारले पाहिजे. प्राचीन परंपरेमध्ये ज्ञान, विज्ञान भरभरून आहे. मेकॉलेचा चष्मा…