Pune : कोकणी माणसाच्या हातून मुंबई निसटतेय ! उद्योजकतेची कास धरा ! खासदार आढळराव पाटील
एमपीसी न्यूज- 'मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला तरी आज कोकणी माणसाची जागा बिहारी ,राजस्थानी माणसांनी घेतली आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू…