Mumbai: राज्यातील जनता कर्फ्यू पहाटे पाचपर्यंत वाढविण्याचा निर्णय
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर सुरू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत आज रात्री नऊ वाजता संपत असली तरी राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात जनता कर्फ्यूची मुदत पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय…