Pune : वेताळ टेकडी टिकली पाहिजे : आदित्य ठाकरे
एमपीसी न्यूज-पुण्यातील नदी सुधार प्रकल्प,वेताळ टेकडी, मुंबईतील (Pune) आरे,बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे.त्यातून एकच म्हणावे लागले की,जनते विरुद्ध हुकुमशाही दिसत आहे.त्यामुळे पुण्यासह राज्यभरात जिथे कुठे प्रकल्प सुरू…