Pimpri : अर्धवट काम असतानाच श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन, महापौरांकडूनच राजशिष्टाचाराचे उल्लंघन
एमपीसी न्यूज - पीसीएनटीडीएतर्फे औंध ते काळेवाडी ते साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने परस्पर उद्घाटन केले आहे. प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी…