Baramati : केंद्राच्या आणि राज्याच्या विकासामुळे आपला महाराष्ट्र बदलतो आहे – मुख्यमंत्री…
एमपीसी न्यूज - गेल्या पंधरा वर्षात आघाडीच्या काळाच्या पेक्षा तिप्पट विकास आमच्या युती सरकारने पाच वर्षामध्ये केले आहे. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. यासाठी महाजनादेश याञा घेऊन आम्ही आपणाकडे आलो आहोत. दोन हजार एकवीस-बावीस…