Pimpri : ‘महायुती म्हणून जनतेने कौल दिला, जनमताचा आदर करुन एकत्र येऊन सरकार स्थापन करा’
एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला महायुती म्हणून मतदान केले आहे. दोन्ही पक्षांना मिळून सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडावी. जनमताचा आदर करत दोन्ही पक्षांनी एकत्रित…