Samarth Bharat Abhiyan : समर्थ भारत अभियाना अंतर्गत मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी
एमपीसी न्यूज मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी 15 नोव्हेंबर 2022 संपन्न होणार आहे. गेली साडेचार वर्षे सातत्याने यमुना नगर निगडी भागात दर महिन्याच्या पंधरा तारखेला मनाच्या श्लोकांचे गायन अव्याहत सुरू आहे. या प्रभात फेरीचा उद्देश असा…