Kasarwadi : भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाण पुलावर संरक्षण जाळ्या बसवा – अण्णा जोगदंड
एमपीसी न्यूज - कासारवाडीतील भारतरत्न जेआरडी ( Kasarwadi ) टाटा उड्डाण पुलावर संरक्षण जाळ्या बसविण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली.याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.…