Pimpri News : यशवंतरावांनी उज्वल महाराष्ट्राची पायाभरणी केली – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज : यशवंतराव चव्हाण हे राज्याला पहिले आदर्श मुख्यमंत्री लाभले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू असताना त्यांनी योगदान दिले आहे .राज्याची अस्मिता जपून नवे आर्थिक स्त्रोत तयार करणे, (Pimpri…