Pimpri : खेळामुळेच कठीण प्रसंगावर मात करणे शक्य – स्वाती घाटे
एमपीसी न्यूज - जीवनात अनेक वेळा कठीण प्रसंग येतात. त्यातूनच माणसाची जडणघडण होते. बुध्दीबळासारख्या खेळामध्ये प्रतिस्पर्धीची पुढील चाल काय असेल, याचा विचार करून आपल्या खेळाची योग्य दिशा ठरवावी लागते. यामुळेच आयुष्यातील कठीण प्रसंगावर तार्कीक…