Talegaon Dabhade : हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्राचे मराठीपण जपायला हवे –…
एमपीसी न्यूज - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला महाराष्ट्र मिळाला आहे. महाराष्ट्राचे मराठीपण त्याच्या संस्कृती, उद्योग, शिक्षण यांच्या जोरावर उभे आहे. ते…