Pandit Jawaharlal Nehru Birthday: पं.नेहरूंचे विचार आता जास्तच औचित्यपूर्ण – श्रीरंजन आवटे
एमपीसी न्यूज – 'नेहरूंचे विचार त्यांच्या काळापेक्षा ते आज अधिक औचित्यपूर्ण आहेत. नेहरूंबद्दल भारतभर जिव्हाळा, आदर होता. राष्ट्राच्या सुकाणूस्थानी बसलेले नेहरू हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते, असे मत व्याख्याते प्रा.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त…