Maharashtra : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार
एमपीसी न्यूज – दिवसें-दिवस राज्याचे तापमान वाढत ( Maharashtra) आहे. सोमवारी (दि.25) अकोल्यात सर्वांधिक 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राजस्थान आणि…