एमपीसी न्यूज - भारत आणि इंग्लंड दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने केलेल्या 101 धावांच्या जीवावर भारतने सात गड्यांच्या बदल्यात 294 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताला 89 धावांची…
एमपीसी न्यूज - आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान दिलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी 96…
एमपीसी न्यूज - पहिल्या डावात 241 धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक 6 बळी घेत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखलं. भारतीय संघाला…
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. चार कसोटी मालिकेचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तसेच यावेळी संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.