Pune : सर्व देशांच्या लोकांना सामावून घ्यायला भारत धर्मशाळा आहे का ?; राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
एमपीसी न्यूज- सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का ? असा संतप्त सवाल करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 135 कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे, देश…