Chinchwad : सोशल मीडियाच्या जमान्यात संवाद हरवतोय – नम्रता पाटील
एमपीसी न्यूज- व्हाट्सअप, फेसबुक आणि अन्य सोशल साईट मध्ये आजचा युवक हरवला आहे. एखादी पोस्ट करायची आणि त्यावर लाईक, कमेंट मिळवायच्या यातच तो धन्यता मानत आहे. यामुळे युवा पिढीमधला संवाद हरवत चालला आहे. असे मत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी…