Pune News : अरे जाऊ दे, कावळ्याच्या शापानं गुरं कधी मरत नसतात : अजित पवारांचा निलेश राणेला टोला
एमपीसी न्यूज : निलेश राणे यांनी पुन्हा तुमच्या वर टीका केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे जाऊ दे कावळ्याच्या शापानं गुरं कधी मरत नसतात. हे तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्याच आणखी नाव घेऊन त्यांना काय महत्त्व द्यायचं, असा राणेला जोरदार…