BJP : बाळासाहेब ठाकरे असते तर जितेंद्र आव्हाड यांचे काय झाले असते? – डॉ.संजय पांडे
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड (BJP)यांनी प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत.आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आव्हाडांचे काय झाले असते? याची…