Pimpri : महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले ?सुषमा अंधारे यांचा सवाल
एमपीसी न्यूज - दोन कोटी रोजगार निर्मितीच, महागाई कमी (Pimpri )करण्याचे दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? याचे उत्तर मतदारांना द्यावे आणि नंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे, असे आवाहन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले.…