Pune : रेल्वेचे तिकीट आणि पार्सल बुकिंगही 31 मार्चपर्यंत बंद; 31 मार्चनंतर मिळणार तिकिटांचे पैसे
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 31 मार्चपर्यंत भारतातील रेल्वे सर्वच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत रेल्वेचे तिकीट बुकिंग, आरक्षित तिकीट बुकिंग आणि पार्सल बुकिंग देखील बंद…