Maharashtra CM Uddhav Thackeray : राज्यातील जनतेवर माझा विश्वास – मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज - राज्यातील जनतेवर माझा विश्वास आहे, तुम्ही या युद्धातील सैनिक आहात. अनावश्यक कारणामुळे बाहेर पडू नका. जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलात तर चित्र वेगळं असेल. पण, सद्यस्थिती कायम राहिली तर 15, 20 दिवसांत रुग्णालयं तुडूंब भरतील.…