B. V. Srinivas : ‘भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, महागाई मध्ये प्रचंड वाढ
एमपीसी न्यूज - देशात परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्येच आहे. 2014 पासून केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, महागाई मध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये याविषयी तीव्र असंतोष आहे.…