Pune : पुस्तकांमधून समाज घडतो; व्यक्तिमत्वाची जडणघडण होते – देवेंद्र फडणवीस
एमपीसी न्यूज - पुस्तके ही केवळ पाने नसून, त्याद्वारे आपली (Pune) वैचारिक जडणघडण होते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व आणि समजाची निर्मिती होते. आपण केवळ एक व्यक्ती नसून, या समाजाचा भाग आहे, अशी वैचारिक परिपक्वता पुस्तकांमधून येते, असे मत…