Talegaon News : सुशांतसिंग, कंगना प्रकरणातून जनतेला मूर्ख बनविण्याचा केंद्राचा डाव –…
एमपीसीन्यूज : देशातील जनता भिकेला लागली असताना मोदी सरकार सुशांत सिंग, कंगना राणावत यांचे भांडवल करून लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करीत आहे. यामाध्यमातून देशातील मूळ प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…