Pune : राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांना आवरता आले नाही अश्रू
एमपीसी न्यूज - माझ्या प्रभागात सहा लोकांचे जीव गेले. हा महापूर स्मार्ट सिटीला काळिमा फासणारा आहे. झोपडपट्टी सोबतच सोसायट्यांनाही याचा फटका बसला आहे. स्मशान शांतता आहे,, अशा शब्दांत सांगून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांना अश्रू…