Bird Flu : महाराष्ट्रातही बर्ड फ्लू पोहोचला ; पाच जिल्ह्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न
बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.