Dehuroad News : धाडसी निर्णयांमुळे इंदिरा गांधींविषयी जगभरात आदर – हाजीमलंग मारीमुत्तू
एमपीसीन्यूज : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाला दिलेले योगदान आणि बलिदान कुणालाही विसरता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच आजही जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते, असे प्रतिपादन…