Mumbai: नववी, अकरावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
एमपीसी न्यूज- राज्यातील नववी आणि अकरावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण…