Alandi: प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये याकरिता पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांकडून जनजागृती
एमपीसी न्यूज - पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने जल,वायू,अग्नी,पृथ्वी,आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान (Alandi)राज्य सरकार मार्फत राबविले जाते व याची आळंदी शहरात अंमलबजावणी सुरू असून या अंतर्गत आळंदी नगरपरिषदेकडून विविध…