Farmers Protest : 378 दिवसांनंतर अखेर शेतक-यांचे आंदोलन माघारी
एमपीसी न्यूज - केद्राच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्याविरोधात मागील 378 दिवसांपासून दिल्लीत सुरू असणारे आंदेलन अखेर माघारी घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते.…