Pune : …..ज्याची घरे जळाली त्यांना तरी घर द्या-अजित पवार
एमपीसी न्यूज- केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने अनेक आश्वासने दिली. त्यातील प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देऊ, प्रत्येकाला घर देऊ असे सांगितले. त्याचे काय झाले ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.…