Chinchwad News: पलटूराम सरकारने वर्षभरात महाराष्ट्र बंद पाडला- देवेंद्र फडणवीस
एमपीसी न्यूज - राज्य सरकार रोज नव्या घोषणा करते आणि घोषणेवरून मागे जाते. वाढीव वीज बिले सुधरुन देऊ आणि बिलांमध्ये सवलत देखील देऊ, असे सांगितले. पण, त्यावरून पलटी मारली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काल परवापर्यंत 50 हजार…