Pimpri News : समान नागरी कायदा करण्याची, ‘हीच ती वेळ’ – गजानन बाबर
एमपीसी न्यूज - संविधानाच्या अनुच्छेद 44 मधील समान नागरी कायद्याच्या धारणेला वास्तवात आणण्याची वेळ आली असून, देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे. असं मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी व्यक्त केलं आहे.…