India-China Crisis: भारताने सीमावाद आणखी जटिल करु नये- चीन
एमपीसी न्यूज- भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सध्या खूप तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, अद्यापही यावर काही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. विशेषतः एलएसीबाबतच्या निर्णयावरही चीनने कोणतीच प्रतिक्रिया…