Interview With Vaishali Deshpande : कुटुंबातील संवाद हरवू नये यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचं आहे…
एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) - आयुष्य जगण्यासाठी जे काही लागतं ते संवादातून साध्य होतं त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे. कुटुंबातील संवाद हरवू नये, यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे मत वैशाली व्यवहारे - देशपांडे…