Alandi News : आळंदी व लगतच्या ग्रामीण भागातून हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद
एमपीसी न्यूज - येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळे सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे.या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस…