Aurangabad News : मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त
एमपीसी न्यूज : वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा जप्त केली जाईल. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची…