Organic Farming: सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल
एमपीसी न्यूज - सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या स्थानावर आहे. भारतातून सध्या जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय…