Browsing Tag

India-China Crisis

India-China Crisis: भारताने सीमावाद आणखी जटिल करु नये- चीन

एमपीसी न्यूज- भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सध्या खूप तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, अद्यापही यावर काही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. विशेषतः एलएसीबाबतच्या निर्णयावरही चीनने कोणतीच प्रतिक्रिया…

India-China Crisis: भारत-चीन लष्करी कमांडर्समध्ये आज पुन्हा उच्चस्तरीय चर्चा

एमपीसी न्यूज- पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ कमांडर यांच्यात आज चर्चेची चौथी फेरी होणार आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय भागातील चुशूल येथे ही बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होणार…

Sharad Pawar Speaks on PM Modi: नेहरु यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदीही एलएसीवर गेले- शरद पवार

एमपीसी न्यूज- गलवान, पेंगोंग झील आणि लडाखमधील काही भागात भारत आणि चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. अचानक एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा करुन सैन्य दलाचे मनोधैर्य वाढवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

India-China Crisis: दबावापुढे चीन झुकला, गलवान खोऱ्यातून 1.5 किलोमीटर सैन्य मागे

एमपीसी न्यूज- लडाखमधील भारताचे आक्रमक धोरण आणि चोख प्रत्युत्तरामुळे चीनने अखेर नरमाई दाखवली आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान पेइचिंग झुकले असून गलवान खोऱ्यात चकमक झालेल्या ठिकाणापासून 1.5 किलोमीटर आपले सैन्य…

India-China Crisis: भारत खरेदी करणार 39 हजार कोटींची लढाऊ विमाने

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत भारत लष्करी क्षमता आणखी मजबूत करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने अनेक नवीन संरक्षण साहित्य खरेदी आणि मोठ्या प्रकल्पांना मंजुरी…

Pune: ‘कोंढवे-धावडे’, ग्रामपंचायतीत ठराव करुन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणारं पहिलं गाव

एमपीसी न्यूज- सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय लष्करादरम्यान झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतरही चीनकडून दादागिरी केली जात आहे. देशात सध्या चीनविरोधात वातावरण असून ठिकठिकाणी चिनी…

India-China Crisis: सीमेवर भारत-चीनमध्ये चकमक; एक अधिकारी, 2 जवान शहीद

एमपीसी न्यूज- पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना दोन्ही देशातील सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताने एक अधिकारी आणि दोन जवान गमावले आहेत. चीनचे किती नुकसान…