Browsing Tag

industries

Pimpri : उद्योग झाले गतिमान; कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग सुरू होऊन महिना होत आला तरी कंपनीत कामासाठी कुशल कामगार मिळत नसल्यामुळे उद्योजक हैराण झाले आहेत.लाॅकडाऊनच्या काळात जवळपास सर्वच उद्योगांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे सरकारने…

Tata: इतिहासात पहिल्यांदाच टाटा समूहातील सीईओंच्या वेतनात कपात

कोरोना विषाणूचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. अनेक मोठे उद्योगसमूह आर्थिक संकटात सापडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही ठिकाणी वेतन कपातीचे वारे घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतातील टाटा समूहही इतिहासात…

Pimpri : अजितदादांच्या प्रयत्नामुळे शहरातील उद्योग रेडझोन बाहेर : संजोग वाघेरे पाटील

एमपीसीन्यूज : राज्य सरकारच्या वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोनमधून बाहेर काढले असून येथील नियम…

Pimpri: उद्योजकांसाठी खुशखबर; औद्योगिकनगरीतील खडखडाट सुरु होणार, उद्योग सुरु करण्यास राज्य सरकारची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने आज (गुरुवारी) परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे 42 दिवसानंतर औद्योगिकनगरीतील…

Pimpri : पश्चिम महाराष्ट्रातील काही उद्योग पुन्हा सुरु ; लाॅकडाऊनचे नियम बंधनकारक

एमपीसी न्यूज -  पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील 27 मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. तर औरंगाबादमधील बजाज कंपनीसह इतर 50 कंपन्यांमधील काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. पुणे  जिल्ह्यात कुरकुंभ,  इंदापूर,  भिगवण,  जेजुरी पाठोपाठ…

Nigdi: कष्टकरी कामगारांच्या मदतीला धावले ‘इरफानभाई सय्यद युवा मंच’

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे मजुरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी कामगार  घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. कामगारांची ही परिस्थिती पाहून इरफानभाई सय्यद युवा मंचने माणुसकीच्या नात्याने निगडी परिसरातील…

Maval: दर्जेदार, टिकाऊ रस्ते, विद्यार्थिनींसाठी दळणवळण व उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना रोजगार द्या…

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी दळणवळणाची सोय आजही नाही. त्यामुळे अनेक मुलींना त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यासाठी ग्रामीण भागातील मुलींसाठी बसची व्यवस्था करावी. औद्योगिक क्षेत्रात 80% भूमिपुत्रांना रोजगार…