IPL 2021 : कोहलीच्या पदरी अखेर निराशाच, कोलकाताने रोमहर्षक सामन्यात आरसीबीवर केली चार गडी राखून मात
एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - शारजा येथे आज कॉलिफायचा दुसरा सामना कोलकाता आणि रॉयल चॅलेंज बंगलोर या दोन संघांत सामना झाला, ज्यात आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची त्याच्या अंतिम सामन्यात निराशाजनक हार झाली आणि कोलकाता नाईट रायडर्सने…