Talegaon Dabhade : प्राथमिक शिक्षणानंतरची गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज – कृष्णराव…
एमपीसी न्यूज - समाजातील अज्ञान व दारिद्रय संपविण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडत आहेत. ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळभूषण माजी आमदार…