Sas Bahu completes Twenty years – ‘सास – बहू’ ड्रामाची वीस वर्षे पूर्ण
एमपीसी न्यूज - वीस वर्षापूर्वी भारतातील टेलिव्हिजनची दुनिया बदलणारे एक युग सुरु झाले. आज आपण त्याला खूपच सरावलो आहोत, त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, अनेकांच्या करमणुकीच्या कल्पना येथेच संपतात अशी एक गोष्ट म्हणजे सिरीयल्स. आणि या सिरीयल्स…